Ad will apear here
Next
मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती
‘शिस्त म्हणजे दबाव किंवा नियंत्रण नव्हे’, ‘तरुण मन ताजं असतं. काळाची बाधा त्याला होत नाही’, ‘नातं म्हणजे जीवन आहे’, ‘भय आणि सुख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भयरहित व्हायचं असेल, तर सुखावेगळं व्हावं लागेल’, ‘आपण आणि ही निरर्थकता वेगळी नाही. मी आणि ‘कुणी नाहीची पोकळी’ एकत्र आहे’, जे. कृष्णमूर्ती यांची ही वचने आणि या वचनांचा अर्थ, विश्लेषणाचा या पुस्तकात समावेश आहे.

कृष्णमूर्ती यांची काही वचने निवडून हेमकिरण पत्की यांनी हे लेखन केले आहे. ही वचने म्हणजे जीवन जगतानाचे मार्गदर्शक आहेत. जीवनाचे सार आहेत. ‘मनाचं रिकामं असणं, अनुभवापासून मोकळं हे ध्यान आहे’, ‘जाणीव कितीही परिपक्व असली, तरी तिला एक मर्यादा असते’, ‘सुंदरता मानवनिर्मित माध्यमांच्या पलीकडे आहे’, अशी वाक्ये अंतर्मुख करणारी आहेत.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : १७५
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWEBO
Similar Posts
महात्मा फुले यांचा शिक्षणविचार ‘जनता शिक्षित झाली, तरच तिला आपल्या अंगभूत सामर्थ्याचे ज्ञान होईल आणि अंगीकृत कर्तव्याचे भान येईल’, असा महात्मा जोतिराव फुले यांचा विश्वास होता. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या मुळाशी महात्मा फुले यांचा शिक्षणविचार होता, असे डॉ. द. के. गंधारे यांनी म्हटले आहे.
नारद पुराणकाळात सर्वत्र संचार करणारी नारदाची व्यक्तिरेखा आजच्या काळातही आकर्षित करते. या व्यक्तिरेखेवर विस्ताराने क्वचितच कोणी लिहिले असावे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नारदाच्या जीवनावर आधारित लिहिलेली ही कादंबरी आहे.
‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन उदगीर (लातूर) : ‘आजार व उपचारपद्धतींबरोबरच मनाला आनंद देणारे मानवी स्वभावाचे अनेक पैलू डॉ. संजय कुलकर्णी यांनी ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकातून मांडले आहेत. यात प्रसंगानुरूप छोटे लेख असले, तरी मोठा अर्थ व्यक्त करणाऱ्या मुक्त लेखनाचा हा चांगला नमुना आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language